फिल्म इंडस्ट्री जितकी रंगतदर आहे तितकेच येथील अभिनेता आणि अभिनेत्री देखील आहे. बॉलीवूडमध्ये सर्व काही चालते. छोटा असो व मोठा कलाकार प्रेमाच्या बाबतीत सर्व काही सारखेच आहे. बॉलीवूडमधील असे अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी बोल्ड सीन असे केले पण आपल्यामधील मतभेद त्यांनी कधीच समोर येऊ दिले नाहीत. यामधीलच एक अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन आहेत. ज्यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणामुळे वाद झाला होता.

ज्याच्या कारणाचा खुलासा कधीच झाला नाही आणि त्यांनी कधीच यावर उघडपणे चर्चा केली नाही. पण दोघांच्या बाबतीत अशा बातम्या समोर आल्या ज्या ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला होता. यामध्ये किती सत्य आहे याबद्दल त्या दोघांनाच माहिती आहे. माहितीनुसार अभिनेता मिथुन चक्रवर्तीला चिंगारी चित्रपटामध्ये सुष्मिता सेनसोबत एक बोल्ड सीन करावा लागला होता, ज्याबद्दल सुष्मिता सेन खूपच घाबरली होती कारण दोघांमध्ये अनेक दिवसांपासून मतभेद होते.

माहितीनुसार दोघे एकमेकांना पसंद करत नव्हते. अशामध्ये जेव्हा या सीनची गोष्ट समोर आली तेव्हा सुष्मिता सेन तर तयार झाली पण ती थोडी घाबरली होती. पण दोघांनी हा बोल्ड सीन शूट केला. नंतर सर्वजण हैराण झाले जेव्हा सुष्मिता सेनने या चित्रपटाच्या इंटिमेट सीन दरम्यान मिथुन चक्रवर्तीचा ताबा सुटल्याचा आरोप लावला होता. अभिनेत्री म्हणाली होती कि सीनच्या शुटींग दरम्यान अभिनेता शुद्धीवर राहिला नव्हता.

चित्रपटाच्या या सीनला शूट करण्यासाठी अनेक रीटेक दिले गेले होते पण फायनल टेक झाला तेव्हा सुष्मिताने रागाच्या भरामध्ये सेट सोडला होता. नंतर सुष्मिता चित्रपटाची दिग्दर्शक कल्पना लाजमीकडे पोहोचली आणि तिला सांगितले कि सीनच्या शुटींगदरम्यान मिथुन चक्रवर्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तर दिग्दर्शकाने हि गोष्ट टाळली होती. हि गोष्ट सुष्मिता सेनने अनेक ठिकाणी सांगितली ज्यामुळे मिथुन चक्रवर्ती खूपच खचला होता.

शेवटी सुष्मिता सेनने स्वीकार केले कि तिने चूक केली आणि म्हणाली कि मिथुन चक्रवर्ती सारख्या वरिष्ठ अभिनेत्यांप्रती तिच्या मनामध्ये खूप सन्मान आहे. अभिनेत्री सुष्मिता सेनच्या या वक्तव्याने चित्रपट खेत्रामध्ये खळबळ उडाली होती. मिथुन चक्रवती बॉलीवुडमधील नामी अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या अभिनयाचे दर्शक वेडे आहेत.