श्रीकृष्णाचे प्रिय मोरपंख तुमचे आयुष्य बदलून टाकेल, करा हे उपाय प्रत्येक समस्या दूर होईल !

3 Min Read

मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट परिस्थितीमधून जातो, तसे तर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाला खुशहाल बनवू इच्छिते, ज्यासाठी ती प्रत्येक संभव प्रयत्न करत राहते. पण इच्छा नसून देखील तिच्या जीवनामध्ये अनेक कठीण समस्या उत्पन्न होऊ लागतात, जर तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये कठीण समस्यांना दूर करू इच्छित असाल तर शास्त्रामध्ये सांगितले गेलेले हे उपाय तुम्ही करू शकता. हे उपाय करून तुम्ही आपल्या जीवनामधील समस्यांचे समाधान करू शकता, या उपायांमधील एक मोरपंखाचा उपाय सांगितला गेला आहे.

श्रीकृष्णाने आपल्या मुकुटावर मोर पंख सजवला आहे. पौराणिक काळामध्ये महर्षी मोर पंखाची कलम बनून मोठ मोठ्या ग्रंथांची रचना करत होते. यामुळे हे सिद्ध होते कि मोर पंख आपल्यासाठी किती पवित्र आणि महत्वपूर्ण होऊ शकते. हे आपल्या जीवनामध्ये सर्व नकारात्मक उर्जा दूर करू शकते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते. आज आपण मोरपंखाचे काही प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. जे करून तुम्ही अनेक समस्यांचे समाधान करू शकता.

मोरपंखाचे प्रभावी उपाय
जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपंख लावले तर यामुळे आपल्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मक उर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार होतो. मोर पंख कोणत्याही स्थानाला वाईट शक्ती आणि प्रतिकूल वस्तूंच्या प्रभावापासून वाचवून ठेवण्याची क्षमता ठेवतो.

जे लोक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मोरपंख खूपच लाभदायक सांगितले गेले आहे. जर विद्यार्थी आपल्या पुस्तकामध्ये अभिमंत्रित मोरपंख ठेवत असतील तर त्यांना याचा खूप चांगला लाभ मिळू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये नवग्रहांची दशा खराब सुरु असेल तर यामधून सुटका मिळवण्यासाठी मोरपंख तुमची मदत करू शकतो. तुम्ही तुमच्या घरामध्ये वेगेवेगळ्या स्थानी मोरपंख ठेवावा यामुळे आपल्या घरामधून वास्तू दोष ठीक होऊन जाईल.

जर तुमच्या घरामध्ये बरकत होत नसेल, पैसा येताच खर्च होत असेल तर या स्थितीमध्ये घरच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये मोरपंख लावावा, यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येऊ लागेल. याशिवाय घराच्या लोकांवर अचानक येणाऱ्या समस्या देखील दूर होतील.

जर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी बनवून ठेवायची असेल तर यासाठी तुम्ही मोरपंख एखाद्या मंदिरामध्ये राधा कृष्णच्या मूर्तीच्या मुकुटामध्ये ४० दिवसांसाठी स्थापित करावा आणि प्रत्येक दिवशी संध्याकाळी लोण्याच्या नैवैद्य दाखवावा. नंतर ४१ व्या दिवशी त्या मोरपंखाला मंदिरामधून आपल्या घरामध्ये आणावे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची वाढ होईल आणि याचा प्रभाव काही दिवसांमध्ये आपणहून जाणवू लागेल.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू दोष असेल तर या स्थितीमध्ये तुम्ही एका तावीजमध्ये मोरपंख बांधून आपल्या उजव्या हातामध्ये बांधावे यामुळे तुमचा राहू दोष कायमचा समाप्त होईल.

अनेक प्रयत्न करून देखील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळत नसेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नसाल तर या स्थितीमध्ये घरच्या मुख्य द्वारावर गणेशजीची प्रतिमा ठेवावी आणि त्याचबरोबर मोरपंख देखील ठेवावा. यामुळे आपल्या घरामधील वास्तूदोष दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *