पायामध्ये काळा धागा का बांधतात? जाणून घ्या काय आहे खरं कारण !

4 Min Read

आपण पाहिले असेल की अनेक जण त्यांच्या पायामध्ये काळा धागा का बांधतात त्या पाठीमागचा कारण असावं अनेक जण फॅशन म्हणून हा काळा धागा आपल्या पायात बांधतात. गळ्यामध्ये बांधतात तर काही जण धार्मिक प्रवृत्तीने हा धागा बांधत असतात. अशा प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोणकोणते फायदे असतात. आपण हा धागा कोणत्या पायात बांधावा स्त्रियांनी तो कोणत्या पायात बांधावा आणि पुरुषांसाठी कोणत्या पायात बांधावा या पाठीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का त्या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पाहिलं तर आपल्या शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यांना पण पंचतत्व असेही म्हणतो अग्नी जल वायू आणि आकाश या पासून आपल्या शरीरात उर्जा निर्माण कारण्‍याचे काम ही पंच माहाभूते करत असतात. मात्र एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते व्यक्तीची नजर लागते त्यावेळी मात्र या पंचमहाभूतांपासून पुढे मध्ये अडथळे येतात. आणि मग आपले शरीर व्यवस्थित कार्य करत नाही आपण आजारी पडतो आपलं होणारे काम अडवलं जातं कामांमध्ये अडथळा येऊ लागतात.यश प्राप्त होत नाही आपण खूप मेहनत करतो मात्र त्यामुळे यश मिळत नाही. घरामध्ये पैशाची तंगी निर्माण होते आणि यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्त्वाची मदत करतो. तुम्ही गळ्यामध्ये काळा धागा बांधला तर त्यामुळे नजर लागण्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतो. अगदी प्राचीन काळापासून या रंगाचा उपयोग नजरे पासून वाचवण्यासाठी दृष्ट लागण्या पासून वाचण्यासाठी करण्यात आलेल्या छोट्या मुलांना आपण पाहिलं की छोट्या मुलांना कपाळावरती गालावरती असेल किंवा पायाचा तळवा असतो त्यावर काळा टीका लावला जातो.

आणि हाच टिका लहान मुलांचे लहान बाळाचं नजरेपासून वाईट नजरेपासून संरक्षण करतो तुला मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणूनच त्यांना फार महत्त्वाचं असतं तुम्हाला पोट दुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या नाभी सरकलयाने अशा प्रकारची पोटदुखी निर्माण होते तर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठयाला काळा धागा बांधण्यास काळा दोरा जर बांधालात तर लक्षात घ्या तुमचा हा पोटदुखीचा त्रास बंद होतो. मित्रांनो हा धागा कुणी बांधवां आणि कसा बांधावा स्त्रियांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पायामध्ये काळा धागा नक्की बांधावा असे केल्याने त्यांचे नजर लागण्यापासून तर संरक्षण होतं.

मात्र त्याचबरोबरीने आणि त्‍याच बरोबर त्‍याचे अनेक फायदे सुद्धा होतात. जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील तर या पाय दुखी पासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर महिलांनी किंवा मुलींनी डाव्या पाया मध्ये त्यांच्या डाव्या पायात काळा धागा बांधावा. आणि पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधण्याचे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र असे मानते वास्तूशास्त्रा नूसार मंगळवारचा दिवस आपल्या पायामध्ये काळा करण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानला जातो. मंगळवार हा दिवस माता लक्ष्मी का दिवस मानला जातो त्याचं कारण असं आहे की मंगळवार हा दिवस माता लक्ष्मी का दिवस मानला जातो.मित्रांनो धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनामध्ये धनाची पैशाची कमतरता कधीही राहत नाही आणि म्हणून आपण मंगळवारी पुरुषांनी उजव्या पायामध्ये काळा धारण करावा आणि महिलांनी डाव्या पायामध्ये काळा धागा धारण करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्तीत वाढ होते पैसे येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतात. या ना त्या कारणाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो.

ज्‍यांना शनीची साडेसाती आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा असतो प्रत्येक शनि दोषापासून वाचवण्याचं काम हा काळा धागा करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे नजर लागल्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण व तसेच आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे या शरीराचं संतुलन व्यवस्थित चालावे यासाठी प्रत्येकाने अशाप्रकारे काहा धागा आपल्या पायामध्ये किंवा गळ्यामध्ये नक्की धारन करावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *